Posts

Showing posts with the label भारत आणि विविध जागतिक परिषदा

सिंहावलोकन,२०२५ :भारत आणि जागतिक परिषदा

Image
   नविन वर्ष २०२५सुरु होण्यास आता अत्यंत मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. नविन वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना सरत्या वर्षात आपली काय कय मिळवले, काय काय गमावले याचा आढावा घेतल्यास नविन वर्षात या वर्षात केलेल्या चूका आपण टाळू शकतो‌ जो न्याय वैयक्तिक स्तरावर लागू होतो तोच न्याय मोठ्या स्तरावर विचार केल्यास आपल्या भारत देशाला देखील लागू होतो.देशाचे जवाबदार नागरिक म्हणून आपणास या बाबी माहिती असणे आवश्यक आहे.चला तर जाणून घेवू भारताचा जागतिक परीषदांमधील सहभाग कोणत्या प्रकारचा राहिला २०२५ हे वर्ष भारताच्या जागतिक कूटनीतीसाठी विशेष महत्त्वाचे ठरले. विविध आंतरराष्ट्रीय परिषदा, शिखर संमेलने आणि बहुपक्षीय मंचांवर भारताने सक्रिय सहभाग घेत आपली धोरणात्मक भूमिका अधिक ठामपणे मांडली. G20, BRICS, QUAD, SCO, तसेच हवामान बदलासंदर्भातील COP परिषदांमध्ये भारताची उपस्थिती केवळ प्रतिनिधित्वापुरती मर्यादित न राहता निर्णयप्रक्रियेत प्रभावी ठरली. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर भारताने G20 मंचावर विकसनशील देशांचे प्रश्न, कर्जसंकट, पुरवठा साखळीतील स्थैर्य आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यावर भर ...

सिंहावलोकन २०२३ भारताचा जागतिक परिषदातील सहभाग

Image
          सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता   मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता   ग्रेनीयन कॅलेंडर वर्षच सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात भारताचा जागतिक परिषदातील सहभाग   या क्षेत्रातील घडामोडी बघूया या क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्य उत्तर जरी जी २० असे असले तरी भारताने या खेरीज अनेक जागतिक परिषदमध्ये आपला सहभाग नोंदवला अर्थात जी २० चे महत्व मोठे असले तरी अन्य जागतिक पर...

पाकिस्तान होईल का ब्रिक्स चा सदस्य ?

Image
चीन, भारताच्या जागतिक महासत्ता  होण्याच्या वाटेतील मोठा अडथळा  असणारा देश.  स्वतःला जागतिक महासत्ता होण्याचे असल्याने भारताला त्रास देण्याचा सातत्याने प्रयत्न करणारा भारताचा शेजारी देश म्हणजे चीन.सीमेबाबत वाद असला तरी चीनने भारताची महासत्ता होण्याची ताकद ओळखली आहे.त्यामुळे ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहु शकत नाहीत, त्याप्रमाणे चीन स्वतःच्या  महासत्ता होण्याचा वाटेतील अडथळा अर्थात आपल्या भारताला सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो.त्याच मालिकेत चीनने एक नविन कार्ड नुकतेच खेळले आहे.ते म्हणजे जगात सर्वाधिक वेळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागणाऱ्या ,काही महिन्यांपूर्वी ज्या देशाचा पंतप्रधान जगात अक्षरशः कटोरा घेवून भगवान के नाम पर, अल्ला के नाम कुछ देदेरे बाबा भगवान अल्ला तूम्हारा भला करेगा असे म्हणत जगात फिरत होता.त्या पाकिस्तानला ज्या गटाचा एकत्रीत जिडीपी जगात जी 20, जी 7 या दोन गटानंतर तिसऱ्या क्रमांकाचा आहे,त्या ब्रिक्स या गटाचे सदस्यत्व देण्याबाबतची आग्रही भुमिका मांडण्याचे .त्यासाठी तो रशियावर अप्रत्यक्ष दबाव देखील आणत आहे.एकेकाळी रशिया चीन राजनैति...

३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?

Image
पुढील ३० नोव्हबर ते १२ डिसेंबर हे दिवस समस्त जगासाठी अत्यंत महत्वाचे आहे . कारण या   दिवसात युनाटेड अरब अमिरात या देशातील महत्ताचे आर्थिक केंद्र असलेल्या दुबई या शहरात कॉप २८ चे अधिवेशन असणार आहे ज्यामध्ये अत्यंत ठोस असे होण्याची शक्यता जग व्यक्त करत आहे .  पश्चिमी आशिया आणि उत्तरी आफ्रिका अर्थात अरबी प्रदेशात होणारे हे सलग   दुसरे अधिवेशन तर एकूण २८ अधिवेशनाचा विचार करता ५ वे अधिवेशन या आधीचे अधिवेशन इजिप्तच्या शर्म अल - शेख , या शहरात   झाले त्यामध्ये भारताच्या लढ्याला यश मिळाले होते   जीवाश्म इंधने कमी करण्याच्या भारताने   शनिवार १२ नोव्हेंबर २०२२ ला केलेल्या आवाहनाला   सोमवारी १४ नोव्हेंबरला अलायन्स ऑफ स्मॉल आयलंड स्टेट्स (ASIS) ची स्थापना करणार् ‍ या 39 देशांनीही पाठिंबा दिला. अलायन्स ऑफ स्मॉल आयलंड स्टेट्स (ASIS) . ही लहान बेट असलेल्या देशांची संघटना आहे या संघटनेतील देश समुद्रपातळीत वाढ झाल्यामुळे नष्ट होण्याच्या धोका आहे  ...