Posts

नशिबाला दोष न देता, विजयश्री खेचून आणणारी प्रेरणादायी व्यक्तीमत्वे

Image
                                              जगी सर्व  सुखी कोण आहे ? विचारी मना तूच शोधून पाहे अशी विचारणा  करत समर्थ रामदास स्वामी जगात कोणीच पूर्णतः सुखी नसतो प्रत्येकास काहींना काही दुःख असते (अगदी मुकेश अंबानी याच्या मुलाला असाध्य असा आजार आहे ) फक्त आपण त्या दुःखाला कोणत्या प्रकारे सामोरे जातो . याला मह्त्वाचे असते असा सल्ला देतात जगताना  स्वतःचे दुःख कुरवाळत बसण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करत अरे याच्या तुलनेत माझे दुःख काहीच नाही असे मानून समाधानी राहावे . हा  जीवन जगण्याच्या सर्वोत्तम उपाय असल्याची शिकवण अनेक मोटिव्हशन स्पीकर देताना बघतो . मात्र  अनेकदा बहुतांश माणसे याकडे दुर्लक्ष करत आपल्याला काय मिळाले आहे याचा विचार न करता आपल्याला काय मिळाले नाही याचा विचार करत दुखी होतात मात्र जगात प्रत्येक गोष्टीला प्रति गोष्ट अस्तित्वात असतेच जसे हिवाळ्याच्या  कडाक्याच्या थंडीला उन्हाळ्या रणरणते ऊन असते जन्मला मृत्यू ही  प्रतिगोष्ट  असणे हे याचे उत्तम उदाहरण आहे . तोच नियम याला देखील लागू होतो काही व्यक्ती आपल्याला  असणाऱ्या अडचणींबाबत काहीही त्रास व्यक्त ना करता त्यास आनंद

ऑलम्पिक पदकांचा विचार करताना याही गोष्टी बघा मित्रांनो!

Image
रविवार ११ ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलम्पिक स्पर्धा संपली.या स्पर्धेत भारताची पदकतालिका मोठ्या प्रमाणात निराशाजनक दिसली.५० किलो वजनी गटात महिला कुस्तीवीर विनीता फोगट यांना सुवर्ण पदकच मिळाले,असे क्षणभर समजले तरी पदकतालिकेतील आपले स्थान फार काही उंचावत नाही‌.सुरवातीला ज्या खेलो इंडीयाचा सातत्याने उल्लेख करण्यात आला.त्याचा काहीच सकारात्मक परीणाम यावेळी झालेला दिसला नाही‌.आता या बाबत विरोधी पक्ष आणि सत्ताधिकारी पक्षाकडून वेगवेगळे दावे प्रतीदावे करण्यात येतील,त्यामुळे अनेकांचा गैरसमज होईल तो होवू नये, म्हणून आजचे लेखन तर मित्रांनो चीन अमेरिका या देशांना मोठ्या संख्येने पदके का मिळतात?,हे समजुन घेण्याआधी ऑलम्पिक स्पर्धा कशी खेळवण्यात येते, हे समजून घेणे अत्यावश्यक आहे.  स्पर्धेतील सर्व खेळ एकदाच खेळवण्यात येवून त्यातून आंतीम विजेता काढला असे होत नाही‌.तर काही खेळ वेगवेगळ्या पद्धतीने खेळवण्यात येवून स्पर्धेत रंगत वाढवली जाते.उदाहरण म्हणून आपण पोहणे हा प्रकार घेवूया .आता पोहणे फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक. ब्रेक स्ट्रोक आणि बटर फ्लाय, या चार प्रकारे करता येते‌.आता या पोहण्याचा स्पर

भारतावर दूरगामी परिणाम करणारी घटना !!!

Image
  बांगलादेशच्या   पंतप्रधान   शेख   हशिण   यांनी   देश   सोडला   असून   त्यांनी   भारतमार्गे   लंडनला   प्रयाण   केल्याचे   आपणस   एव्हाना   माहिती   झाले   असेलच .  बंगलादेशमध्ये   लष्कराच्या   मदतीने   काळजीवाहू   सरकार   स्थापन   कऱण्यात   आले   असून   पुढील   सरकार   सत्ता   स्थापन   करेपर्यंत   हे   काळजीवाहू   सरकार   सत्ता   सांभाळेलअसे   या   संदर्भात   विविध   माध्यमामध्ये   सांगण्यात   येत   आहे  .  बांगलादेशमधील   हा   सत्ता   बदल   फक्त   त्या   देशासाठीच   नव्हे   तर   आपल्या   भारतासासाठी   देखील   अत्यंत   महत्वाचा   ठरणार   आहे   .  भारतासाठीचे   बदल   आपण  तीन   प्रकारात   विभाजित   करू   शकतो .  पहिल्या   प्रकारात   आपण   ईशान्य   भारताला   विकासाच्या   मुख्य   प्रवाहात   आणण्यात ,  ईशान्य   भारताचा   उर्वरित   भारताशी   असणारा   संपर्क   वाढवण्यासंदर्भात   सध्या    सुरु   असणाऱ्या   विविध   उपाययोजना   विचारत   घेऊ   शकतो  .  दुसऱ्या   प्रकारात   आपण   भारत   आणि   बांगलादेश   यांच्यात   होणाऱ्या   व्यापार   आणि   अन्य   तरतुदींचा   विचार   करू   शकतो.तर

जो बायडान यांच्या माघारीचे कवित्व!;

Image
सोमवार २२ जूलैची सकाळ भारतीयांसाठी मोठ्या धक्क्याची ठरली. डेमोक्रेटीक पक्षाचे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान राष्ट्रपती जो बायडेन यांनी गेल्या काही दिवसापासून सुरु असणाऱ्या पक्षांतर्गत विरोध, आणि सध्या झालेल्या कोव्हिड १९मुळे निर्माण झालेल्या प्रकृती अस्वाथामुळे हार मानत आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेतून बाहेर पडत आहे. आपला पाठिंबा विद्यमान उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना असल्याचे जाहिर केले, आणि जगभर एकच खळबळ उडाली. तसा हा निर्णय अनेकांना अपेक्षीतच होता. नाटो परिषदेच्या अधिवेशनाच्या वेळी युक्रेनचे राष्ट्रपती झेलंस्की यांचा उल्लेख पुतीन असा करणे, स्वत:च्या प्रचारादरम्यान उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कमला हॅरिस यांंचा ऐवजी ट्रम्प असे उच्चारणे, अनेक चर्चासत्रांमध्ये मध्येच पेंगणे, बोलताना वारंवार अडखळणे‌, सभांमध्ये बोलताना मध्येच काही गरज नसताना मोठा पॉज घेणे. ज आदी काहीसी वृद्धवाची लक्षणे मोठ्या संख्येने दाखवणे, तसेच वयाची ८१वर्ष पुर्ण असणे आदी गोष्टींमुळे त्यांचा उमेदवारीला डेमोक्रेटीक पक्षातूनच मोठा विरोध होत होता.त्यातच आता जगभरातून जवळपास संपलेला कोव्हिड १९ संसर्ग त्